---Advertisement---

शेतकऱ्यांसाठी खुशखबर.. सरकार फळबागेसाठी देणार 100% अनुदान। Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana

By CMWaliYojana

Updated on:

Follow Us
Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana
---Advertisement---

Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana: महाराष्ट्र सरकारची अतिशय महत्वाकांक्षी योजना म्हणजे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना होय. ज्यामुळे शेतकऱ्याला बागायती शेती करण्यासाठी मोठी मदत सरकार करणार आहे.

तसे तर शेतकऱ्यांकरिता केंद्र सरकार असो व राज्य सरकार दरवर्षी कुठली ना कुठली नवीन योजना काढतच राहतात. हि योजना महाराष्ट्र सरकारने शेतकऱयांना प्रोत्साहित करण्यासाठी सुरु केली आहे. ज्यामुळे शेतकरी बांधवांना अतिशय उटपूर्थ प्रतिसाद देखील मिळाला.

Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana चा लाभ कसा घ्याचा हे अजून तुमाला माहित नसेल किंवा आपण घेतला नसेल, तर आज आपण या आर्टिकल मध्ये हि योजना काय आहे, योजनेसापासून अनुदान कसे मिळते, पात्रता निकष काय आहेत, कागदपत्रे काय लागतील आणि अर्ज कसा करायचा याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana नेमकी काय आहे?

Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana
Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana

महाराष्ट्र सरकारने Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana हि योजना २०१८-१९ मध्ये राज्यातील शेतकऱ्यांकरिता सुरु केली आहे. योजनेमार्फ़त सरकार पात्र अर्जदारांना १००% अनुदान देणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फक्त व्यवस्थित अर्ज भरणे गरजेचे आहे.

साधारणतः आपल्या राज्यात मुख्यत्वे शेतकरी हे पारंपरिक पद्धतीने सोयाबीन, तूर कापूस या सारखेच पीक जास्त घेतात. परंतु यामुळे त्यांना हवे तसे उत्पन्न किंवा इनकम होत नाही आणि शेतकरी खा कर्जाखाली दबत जातो. शेतकरी हा फळबाग शेती कडे वाढायला हवा. ज्यामुळे त्यांचे उत्पन्न देखील वाढेल आणि राज्याती शेतकरी समृद्ध बनेल हेच ध्येय ठेऊन सरकार हि योजना राबवित असते.

महत्वाचे बघा: पोखरा योजना महाराष्ट्र मार्फत मिळणार 100% अनुदान: Pokhara Yojana Maharashtra

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना चा अनुदान लाभ

Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana मार्फ़त पात्र शेतकऱ्याला १००% अनुदान ऐकून ५३५६१/- रुपयाचे सरकार देणार आहे पण ते कशाप्रकारे आपण खालील प्रमाणे बघणार आहोत.

  • योजनेसाठीव पात्र झालेल्या अर्जदारास/ शेतकऱ्यास सरकार प्रथम वर्षी ५०%, द्वितीय वर्षी ३०% आणि तृतीय वर्षी २०% असे टप्प्या टप्याने अनुदान देणार आहेत.
  • प्रथम वर्ष अनुदान मिळालय नंतर शेतकरी जो फळबाग लावेल त्याची तो व्यवस्थित काळजी घेत असेल तरच त्याला दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाचे बाकीचे अनुदान दिले जाणार आहे. जसे कि जर कोरडवाहू झाडे असतील तर त्याचे किमान ८०% झाडे आणि बागायती असतील तर ते ९० % झाडे प्रमाण असणे गरजेचे आहे.
  • जर वरती सांगितलेले प्रमाण नसेल आणि झाडांची संख्या हि कमी कमी झाली असेल तर शेतकऱ्यांना स्वखर्चातून नवीन झाडे आणून ते जागवून दाखवावी लागतील, तरच त्यांना बाकीचे अनुदान मिळणार आहेत.

महत्वाचे बघा: तुमच्या घरी असेल देशी गाय, तर मिळणार 30,000/- रुपये अनुदान।

फळबाग लागवड योजनासाठीचे पात्रता निकष

Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana चा जर लाभ घ्यायचा असेल तर खालील पात्रता निकष माहित असणे गरजेचे आहे. नाहीतर विनाकारण अर्ज भरून मेहनत जाईल.

  • अर्जदार हा मूळचा महाराष्ट्राचा शेतकरी असणे गरजेचे आहे. सोबतच महाराष्ट्राचा रहिवासी देखील असावा
  • पात्र अर्जदाराला योजनेचा लाभ मिळालेल्या फळबागेसाठी शेतामध्ये ठिंबक सिंचन अणे आवश्यक आहे.
  • ज्या दर्जेदार शेतकऱ्याचे कुटुंब हे संपूर्णपणे शेतीवरच आधारित आहे, त्याला योजनेच्या लाभामध्ये प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे.
  • योजनेसाठी पेंटर होण्यासाठी अर्जदार शेतकऱ्याकडे शेती स्वतःच्या नावाने असलेला सातबारा देखील असावा.
  • जर शेतीमध्ये अन्यही हिस्से असलीतलं तर पुढील हिस्सेदारांचे संमती पत्रक असणे गरजेचे आहे.
  • पात्र शेतकऱ्याने जर या आधी देखील सरकारच्या अन्य कुठल्या योजनेचा लाभ घेऊन फळबाग लावली असेल तर तेवढे क्षेत्र सोडून बाकी राहिलेल्या जागेसाठी Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana चा लाभ मिळणार आहे.

योजनेचे शेतकऱ्याला होणारे फायदे

  • योजनेमार्फ़त मिडलेल्या लाभामुळे शेतकऱ्याला त्याच्या उत्पन्नामध्ये वाढ करण्यास मदत होईल.
  • शेतामध्ये फळबाग लावण्याकरिता पात्र शेतकर्याला कुठलाही खर्च करण्याची आवश्यकता पडणार नाही.
  • सरकार कडून याच योजनेमार्फ़त थिंक सिंचन देकील मोफत दिले जाणार आहे.
  • योजनेमार्फ़त एकदम मोफत फळबाग लागवडी करीत झाडे दिले जाणार, सोबतच त्याचे सिंचन करण्याकरिता ठिंबक सिंचन सुद्धा मोफत १००% अनुदानावर दिले जाणार आहे.

फळबाग लागवड योजनेचे उद्दिष्ट

देशाचा आणि राज्याचा विकास हा पूर्णतः शेतकऱ्यावर अवलंबून आहे. कारण आपल्या भारत देशामध्ये बहुसंख्य नागरिक शेतकरी आहेत, त्यामुळे शेतकऱ्याचा विकास होते हे अनिवार्य आहे. हेच उद्दिष्ट सामोरे ठेऊन सरकार शेतकरी बांधवांसाठी दार वर्षीं नवीन नवीन योजना आखात असते. जेणेकरून शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ होईल आणि त्यांचा सर्वांगीण व आर्थिक विकास होईल.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना हि अतिशय वेगळी अशी योजना सरकारने शेतकऱ्याच्या उत्पन्न वाढीसाठी सुरु केलेली आहे. कारण आतापर्यंत सर्वच शेतकरी हे पारंपरिक पीक घेत आलेली आहेत, त्यामुळे जणू त्यांच्या जमिनी ह्या निकस झालेल्या आहे.

कृषी तज्ज्ञांचं देखील मानाने आहे कि वारंवार एकच पीक जर शेतामध्ये घेतले तर जमिनीला सर्व कास हा निघून जात असते. हीच बाब लक्षातंब घेऊन शेतकर्यां नवीन पीक घेतले पाहिजेत, फळबागा लावल्या पाहिजे , ज्यामुळे शेतकऱयांचे उत्पादन वाढेल आणि शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास होईल. असे उद्दिष्ट या योजनेचे आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे

  • शेतकऱ्याचे आधार कार्ड
  • सातबारा आणि आठ अ
  • जातीचा दाखला
  • स्वयंहमीपत्र
  • इतर हिस्सेदार असतील तर त्यांचे संमती पत्र

Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana Apply Online- असा करा अर्ज

  • महाराष्ट्र्र शासनाच्या Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana चा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम आपले कागदपत्र गोळा करून ठेवणे महत्वाचे आहे.
  • नंतर सरकारने परासरीत केलेल्या अधिकृत संकेस्थळावर भेट द्यावी. त्यासाठी एकदम खाली आपण Apply Online नावाचे बात दिसेल त्यावर क्लिक करा.
  • सरकारच्या संकेस्थळावर गेल्यावर तुमचे पुढे एक डॅशबोर्ड तयार होईल. तेथे महाल Apply कारच्याच परी दिसेल.
  • नंतर तुम्हाला Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • तुच्या पुढे योजनेचा अर्ज येईल.
  • त्यामध्ये सर्व आपली वयक्तिक माहिती भरायची आहे.
  • माहिती भरणं झाल्यावर काही कागदपत्र देखील अपलोड करावी लागतील.
  • सर्व माहिती एकदा चेक करा आणि सबमिट बाणावर क्लीक करा.
  • या सोप्या पद्धतीने आपण योजनेचा अर्ज भरू शकतो.
Bhausaheb Fundkar Falbag Lagwad YojanaApply Online

निष्कर्ष

आपण आज या आर्टिकल मध्ये शेतकऱ्यांसाठी ची अतिशय महत्तवपूर्ण योजना Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana विषयी सविस्तर माहिती बघितली आहे. हि योजना खरंच राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आहे.

जर चांगल्या पद्धतीने योजनेचा वापर करून फळबाग लागवड केली तर उत्पनात कमालीची वाढ होणार आहे. जर आपण अद्याप अर्ज केला नसेल तर अर्ज करा, जर काही अडचणी येत असलीतलं तर आमाला कंमेंट्स बॉक्स मध्ये सान्गा आमी नक्की तुमची मदत करू, धन्यवाद.

FAQs

  1. Que: भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनांमध्ये किती अनुदान मिळणार आहे?

    Ans- फळबाग लागवडीसाठी आणि त्या फळबागेच्या सिंचन सोयी साठी सरकारकडून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनांमार्फत १००% अनुदान दिले जाणार आहे. शेतकऱ्याला जवळील एक रुपयाही खर्च करण्याची गरज पडणार नाही आहे.

  2. Que: फळबाग लागवड अनुदान योजनेसाठी अर्ज कुठे करायचा?

    Ans- तुम्हाला जर तुमच्या शेतामध्ये फळबाग लागवड करायची आहे आणि त्यासाठी सरकारी योजनेमार्फ़त अनुदान मिळवायचे मात्र तर महाडीबीटी या पोर्टल वर जाऊन तुम्ही योजनेचा अर्ज करू शकता.

  3. Que: भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमार्फत किती रुपये अनुदान देण्यात येते?

    Ans- महारष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या अधिकृत जी आर च्या अनुसार पात्र शेतकऱ्याला फळबाग लागवडीकरिता किमान ५३५६१ रुपयांचे रक्कम अनुदान स्वरूपत दिली जाणार आहे.

CMWaliYojana

नमस्कार, मी आकाश भगत, महाराष्ट्रातील अमरावती विभागातील एक युवक. मी एक प्रोफेशनल ब्लॉगर आहे. मी जवळपास ४ वर्षांपासून गुगल साठी काम करत आहो. माझ्या CMWaliYojana या ब्लॉग साईट च्या माध्यमातून मी राज्यातील शेतकरी, युवक आणि महिलांनकरिता सरकाने काढलेल्या नवीन नवीन योजना पुरवण्याचा संकल्प हाती घेतला आहे. Read More 

---Advertisement---

Leave a Comment