---Advertisement---

Mukhyamantri Bal Ashirwad Yojana Maharashtra: योजनेअंतर्गत बालकांना खरच मिळणार 4000 रुपये?

By CMWaliYojana

Published on:

Follow Us
Mukhyamantri Bal Ashirwad Yojana Maharashtra
---Advertisement---

Mukhyamantri Bal Ashirwad Yojana Maharashtra: देशासह राज्यात सरकार अनेक नवनवीन योजना राबवत आहे. ज्यामुळे राज्यातील महिला ह्या अतिशय आनंदी आहे. कारण लाडकी बहीण योजना हे महिलांना प्रत्येक हप्त्याच्या पैशासह एक मोठा आनंद सुद्धा महिलांना देत आहे.

महिला चे सुद्धा कुटुंबामध्ये एक अस्तित्व या योजनेने बनवले आहे. तसे कामगाराकरिता, शेतकऱ्यांसाठी सुद्धा सरकार अनेक योजना राबवत आहे. आटा सोशल मीडिया वर एक एक नवीन योजनेची जोरदार चर्चा रंगताना दिसते आहे.

ती Mukhyamantri Bal Ashirwad Yojana Maharashtra होय. या अंतर्गत बालकांना सरकार 4000 देण्याचे सुद्धा सांगितले जात आहे. त्यामुळे आज आपण या आर्टिकल मध्ये “मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना” आहे नक्की काय आहे? हि योजना का आणि कुठे राबविली जाते? या विषयी माहिती बघणार आहोत.

महत्वाचे बघा: घरकुल योजनेच्या अनुदानात मोठी वाढ, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा, यादीत करा नाव चेक

What Is Mukhyamantri Bal Ashirwad Yojana Maharashtra: मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना महाराष्ट्र काय आहे?

हि योजना सोशल मीडिया वर ट्रेंडिंग मध्ये चालली आहे. कारण या योजनेअंतर्गत सरकार 4000 रुपये देण्याचा दावा देखील करण्यात आला आहे. ते आत अशी आहे कि,1 मार्च 2020 रोजी किंवा त्या नंतर ज्या हि मुलांचे दोन्ही पालक किंवा दोन पैकी एकाचा मृत्यू जर का झाला असेल त्याच बालकाला हि आर्थिक मदत सरकार मार्फत मिळणार आहे.

योजनेचा अर्ज कोठे आणि कसा भरायचा याबाबत सुद्धा या वायरल न्युज मध्ये माहिती सांगितलेली आहे. सोबत योजनेचा लाभ घेण्याकरिता पात्रता निकषांमध्ये मुलाचे पालकाचे मृत्यू कोविद मध्ये झाला असेल तर तो पात्र असेल, मुलगा अठरा वर्ष पेक्षा अधिक वर्षाचा नसावा, मुलासोबत कोणी नातेवाईक असायला हवे, पालकाचे आई किंवा बाबाचे मृत्यू पत्र इ. गोष्टी सुद्धा सांगण्यात आल्या आहेत.

मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना महाराष्ट्र मागील सत्य

सोशल मीडिया वरती जो दावा करण्यात आला आहे, कि या योजनेअंतर्गत राज्यातील बलांना आर्थिक मदत सरकार देणार. याच्या पूर्ततेसाठी महिला व बालविकास विभागात चौकशी केली गेली आहे.

त्यावरून हे सिद्ध झ्हाले आहे कि, महाराष्ट्र राज्यामध्ये महिला व बाळ विकास विभागा मार्फत “मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना” राबविण्यात येत नाही आहे. अर्थात शोधलं मीडिया वरती चुकीची माहिती पसरवण्यात येत आहे. हि योजना महाराष्ट्र व्यतिरिक्त इतर राज्यात राबविली जात असल्याचे देखील स्पष्ट झाले आहे.

त्यामुळे महाराष्ट्रामध्ये कुठेही हि योजना लागू नसल्यामध्ये, राज्यातील बालकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. जर कोणी अशा अफवा पसरवत असतील तर त्यापासून सावधान राहणे हि आपली जिम्मेदारी आहे.

CMWaliYojana

नमस्कार, मी आकाश भगत, महाराष्ट्रातील अमरावती विभागातील एक युवक. मी एक प्रोफेशनल ब्लॉगर आहे. मी जवळपास ४ वर्षांपासून गुगल साठी काम करत आहो. माझ्या CMWaliYojana या ब्लॉग साईट च्या माध्यमातून मी राज्यातील शेतकरी, युवक आणि महिलांनकरिता सरकाने काढलेल्या नवीन नवीन योजना पुरवण्याचा संकल्प हाती घेतला आहे. Read More 

---Advertisement---

Leave a Comment