---Advertisement---

Mukyamantri Rojgar Nirmiti Yojana मार्फत बेरोजगार युवकांना मिळणार 20 लाखाचे कर्ज आणि त्यावर 35% अनुदान

By CMWaliYojana

Published on:

Follow Us
Mukyamantri Rojgar Nirmiti Yojana 2025
---Advertisement---

Mukyamantri Rojgar Nirmiti Yojana: भारतामध्ये दिवसेंदिवस बेरोजगारीचा प्रश्न वाढतच चालला आहे. देशातील सर्वात मोठ्या प्रश्नांपैकी एक हि बेरोजगारी बनली आहे. आम्हाला मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार या योजनेची घोषणा हि 1 ऑगस्ट 2019 मध्ये करण्यात आली होती.

महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाअंतर्गत हि योजना राज्य भर राबवून बेरोजगारी दूर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. राज्यसरकार पात्र अर्जदाराला 20 लाखाच्या कर्जावर 35% पर्यंत अनुदान सुद्धा देणार आहे. ज्यामुळे अर्जदाराला Mukyamantri Rojgar Nirmiti Yojana मार्फत घेतलेल्या कर्जाची फक्त 65% रक्कमच परत भरावी लागेल.

हे सुद्धा वाचा: Rojgar Sangam Yojana Maharashtra: रोजगार संगम योजना मार्फत महाराष्ट्रातील तरुणांना मिळणार बाहेर देशात नोकरी?

Mukyamantri Rojgar Nirmiti Yojana In Marathi: मुख्यमंत्री रोजगार निर्माण योजना मराठी

Mukyamantri Rojgar Nirmiti Yojana In Marathi
Mukyamantri Rojgar Nirmiti Yojana In Marathi

राज्यात कुठेही जा, बेरोजगार युवक हे आपल्याला मिळतील, बेरोजगार युवकांचे अधिक तर प्रमाण हे ग्रामीण भागामध्ये आढळून येते. मागील 2023-24 या वर्षांमध्ये राज्यातील 25,350.81 प्रकल्पांना लाभ प्रदान करण्यात आला आहे. या योजनेला मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम हे अधिकृत आहे.

मात्र हि योजना राज्यभर प्रचलित Mukyamantri Rojgar Nirmiti Yojana याच नावाने असल्याने सर्व नागरिक सुद्धा याच नावाचा वापर करतात. अर्जदाराला सरकार बँके द्वारे पूर्वी उत्पादन व्यवसायाकरिता 10 लाखाचे कर्ज उपलब्ध करून देत होत त्यामध्ये सुधारणा करून आत्ता 20 लाखाचे बिनव्याजी कर्ज देते सोबतच त्या कर्जावर 15% ते 35% पर्यंत अनुदान सुद्धा देणार असल्यामुळे लाभार्त्याना कर्ज फेडत असताना कुठलाही ताण येणार नाही.

हे सुद्धा वाचा: बेरोजगारी भत्ता योजना 2025। Mukhyamantri Berojgari Bhatta Yojana Maharastra

योजनेचे पात्रता निकष

ज्या अर्जदारांना उत्पादन उद्योग, सेवा उद्योग आणि कृषी उद्योगांमध्ये स्वतःचा उद्योजकतेचा प्रवास सुरु कार्याचा आहे, तेच या योजनेचा लाभासाठी पात्र असतील. जर अर्जदार हाय कृषीशी निवडीत/ प्राथमिक कृषी प्रक्रिया उद्योगासाठी अर्ज करत असेल तर त्याला 20 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाचा लाभ मिळू शकतो.

मित्रांनो मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत कमाला कर्ज मर्यादा हि 50 लाख रुपयांपर्यंत आहेत. परंतु यासाठी सुद्धा शिक्षणाची आत लादण्यात आली आहे. सातवी उत्तीर्ण असलेल्या युवकाला 20-25 लाखाचे कर्ज तो या योजनेमार्फत मिळवता येते. 25 लाखापेक्षा अधिक कर्ज हवे असेल तर अर्जदार हा किमान दहावी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. तसेच योजनेसाठी अर्ज हे 18-45 वयोगटातील युवकच करू शकणार आहेत.

मात्र जर का अर्जदार हि महिला, माजी सैनिक किंवा अनुसूचित जातीतील व्यक्ती असेल तर त्याला वयामध्ये पाच वर्षाची सूट सुद्धा दिली गेली आहे. योजनेसाठी अर्ज एक कुटुंबातील फक्त एकच व्यक्त करू शकेल, ज्यामध्ये पती किंवा पत्नी कर्ज करू शकेल.अर्जदाराने याआधी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा लाभ घेतला असेल तर त्याला Mukyamantri Rojgar Nirmiti Yojana चा लाभ मिळणार नाही.

हे सुद्धा वाचा: टायपिंग येत असेल तर सरकार देणार 6,500 रुपये, लवकर करा अर्ज: Amrut Yojana Maharashtra

योजनेचा उद्देश

राज्यातील ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी देणे. पारंपरिक पद्धतीचे कारागिरांचे शहराकडचे स्थलांतरण थांबवून त्यांना स्वतःच्या गावामध्ये मोठा उद्योग निर्मितीसाठी प्रोत्साहित करणे. युवकांना उद्योग क्षेत्राकडे वळवणे आणि बेरोजगारी दर घटवणे. इत्यादी या योजनेचे उद्देश आहेत.

योजनेचे फायदे

स्वतःचा उद्योग उभारणीसाठी कर्ज तसेच त्यावर 35% पर्यंत अनुदान सुद्धा मिळेल. उद्योगाचे व्यवस्थित नियोजन करण्यासाठी सरकारच मोफत प्रशिक्षण सुद्धा देणार आहे.

लागणारे आवश्यक कागदपत्र

योजनेचा अर्ज करतांना अर्जदाराचे आधारकार्ड,पॅन कार्ड, रेशन कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला,जन्म दाखला, बँक खतेबुक, मेल आयडी, शिक्षणाचा पुरावा, उत्पनाचा दाखला आणि पासपोर्ट फोटो इत्यादी कागदपत्र असणे आवश्यक आहे.

Mukyamantri Rojgar Nirmiti Yojana Apply Online 2025

योजनेचा अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी mskvib.org या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल. तेथे तुम्हाला मुख्यमंत्री रोजगार निर्माण कार्यक्रम योजना 2025 या पर्यायावर क्लिक करा. नंतर तुम्हाला रोजगार निर्मिती योजनेचा फ्रॉम येईल, ते सर्व अचूक भरा. तुम्हाला तुमचे काही कागदपत्र स्कॅन करून अपलोड करावे लागतील. सर्व फ्रॉम भरन झाल्यावर ते सबमिट करा.

निष्कर्ष

राज्यातील बेरोजगारीचा नियंत्रित आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाची हि योजना अत्यंत लाभदायक ठरत आहे. योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर याची संपूर्ण माहिती आपण या आर्टिकल मध्ये दिली आहे. त्यामार्फत कर्ज मिळवून तुम्ही सुद्धा यशस्वी उद्योजक बानू शकता, धन्यवाद.

CMWaliYojana

नमस्कार, मी आकाश भगत, महाराष्ट्रातील अमरावती विभागातील एक युवक. मी एक प्रोफेशनल ब्लॉगर आहे. मी जवळपास ४ वर्षांपासून गुगल साठी काम करत आहो. माझ्या CMWaliYojana या ब्लॉग साईट च्या माध्यमातून मी राज्यातील शेतकरी, युवक आणि महिलांनकरिता सरकाने काढलेल्या नवीन नवीन योजना पुरवण्याचा संकल्प हाती घेतला आहे. Read More 

---Advertisement---

Leave a Comment